top of page
Sec 1.png

 शिवाजी महाराज - संभाजी महाराज

शिवाजी महाराजांचा काळ हा सुवर्णकाळ - स्वराज्यस्थापनेच्या काळ. ह्याच्या उलट संभाजी महाराजांच्या वेळी गनीम स्वराज्याच्या सरहद्दीवर सतत घिरट्या घालत होता - तो काळ स्वराज्याच्या संरक्षणाचा , स्वराज्य टिकवायचा. दोन्ही काळातली आव्हानं अगदी निराळ्या स्वरूपाची , परंतु ध्येय एकच - रयतेचे राज्य स्वराज्याचे. शिवाजी महाराजांच्या काळातल्या अनेक घटना सर्वज्ञात आहेत तर संभाजी महाराजांचा काळातल्या फारशा नाहीत. तरी ह्या दोन्ही छत्रपतींच्या वेळी अशा अनेक घटना , प्रसंग , युद्ध आणि लोकं आहेत ज्यांचा इतिहास पुढे आणण्याचा ह्या विभागात केलेला हा एक छोटा प्रयत्न

2

नवीन लेख आणि अन्य माहिती च्या नोटिफिकेशन साठी subscribe करू शकता  

Subscribe केल्याबद्दल धन्यवाद !!

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
Site Logos.png

महत्वाची सूचना - कुठल्याही लेखातल्या माहितीचे परवानगीशिवाय कृपया अनुकरण करू नये - तसेच कुठल्याही लेखातला मजकूर किंवा कुठलीही इमेज कॉपी करू नये - #History Blog #सह्याद्रीचे स्वराज्य

bottom of page